जे लोक इतक्या वर्षांपासून हिंदूंना देव दाखवून बक्षीस घेण्याचे आव्हान देत होते. तेच आज देवाच्या चौथऱ्यावर जाण्यासाठी "लढा" देत आहेत.
माझ्या माहितीप्रमाणे शनी मंदिरातील चौथऱ्यावर गेल्या ३-४ वर्षांपासून पुरुषांना सुध्दा बंदी आहे. तेल एका डब्यात जमा करून तो डबा तेथील पुजारीच शनी महाराजांवर अर्पण करतात.
महिलांना पहिल्यापासूनच तेथे प्रवेशास बंदी आहे. पण, आता तर कोणालाच प्रेवश नाही.
माझ्या माहितीप्रमाणे शनी मंदिरातील चौथऱ्यावर गेल्या ३-४ वर्षांपासून पुरुषांना सुध्दा बंदी आहे. तेल एका डब्यात जमा करून तो डबा तेथील पुजारीच शनी महाराजांवर अर्पण करतात.
महिलांना पहिल्यापासूनच तेथे प्रवेशास बंदी आहे. पण, आता तर कोणालाच प्रेवश नाही.
चला मान्य केले कि, नास्तिकांना कोणता तरी फार मोठा बांबू लागला असणार. त्याशिवाय हे आस्तिक होऊन देवाची पूजा करायला निघाले नसणार.
पण, कोणत्या देवाची पूजा???
पण, कोणत्या देवाची पूजा???
डायरेक्ट शनिंची!!!
नक्की ह्यांच्यामागे कोणती साडेसाती लागली आहे?
उद्या हे पुरोगामी "स्वर्ग ज्वेलर्स" वाल्यासोबत करार करून रस्त्या-रस्त्यावर ग्रहांच्या अंगठ्या विकायला बसतील. बापरे....! विचार सुध्दा करवत नाही... बिच्चारे... आंडू-गांडू-पांडू ची पुरोगामी चळवळ...
नक्की ह्यांच्यामागे कोणती साडेसाती लागली आहे?
उद्या हे पुरोगामी "स्वर्ग ज्वेलर्स" वाल्यासोबत करार करून रस्त्या-रस्त्यावर ग्रहांच्या अंगठ्या विकायला बसतील. बापरे....! विचार सुध्दा करवत नाही... बिच्चारे... आंडू-गांडू-पांडू ची पुरोगामी चळवळ...
जे पुरोगामी शिवलिंगावर दुध अर्पण करण्याला मूर्खपणा म्हणतात. तेच आज शनी महाराजांवर तेल अर्पण करायला निघालेत.
आता जे शनी महाराज अख्ख्या जगाला साडेसाती देऊन टेंशन देतात. ते स्वतःच टेंशनमध्ये आहेत. कि, ह्या पुरोगामी बायका त्यांची तेलमालिश करायला इतक्या उतावीळ का झाल्या आहेत?
असो, करा पुरोगाम्यांनो शनी महाराजांची पूजा... पुढे आपल्याला सत्यनारायण सुध्दा घालायचा आहे.
काही दिवसांनी ह्या पुरोगामी बायका असेही म्हणतील कि, हनुमानाने लग्न केले नव्हते. आम्हांला हनुमानासोबत लग्न करायचे आहे.
नंतर म्हणतील नागा फक्त पुरुष साधुच का?? आम्हालाही उघडे होऊन कुंभमेळ्यात आंघोळ करायची आहे.
नंतर म्हणतील नागा फक्त पुरुष साधुच का?? आम्हालाही उघडे होऊन कुंभमेळ्यात आंघोळ करायची आहे.
सर्वच चालीरीती बदलायला निघालेल्या तृप्ती देसाई पुरुषांच्या मुतारीत तर नाही ना घुसणार?? नाही म्हणजे तिकडे पण प्रवेश नसतोय ना !
पुरोगामी चळवळ हाय.. देवाचे_अस्तित्व_नाकारता_नाकारता_स्वतःच_देवाची_पूजा_करायला_लागलेत..
पुरोगामी चळवळ हाय.. देवाचे_अस्तित्व_नाकारता_नाकारता_स्वतःच_देवाची_पूजा_करायला_लागलेत..
सध्या वादातीत असलेल्या, महिलेने केलेल्या शनी देव मूर्ती स्पर्शाच्या घटनेवर नीट दृष्टिक्षेप टाकला तर आपल्या लक्षात येईल की पूर्वजांनी किती विचार करून ह्या गोष्टि अवलंबल्या होत्या, आणि आज आपण त्यांनाच मूर्ख ठरवतोय, आणि नाहक स्त्री-पुरूष समानतेच्या नको त्या ठिकाणी वाद घालतोय...
खर तर शनी हा देव नसून ग्रह आहे त्याला छाया ग्रह असे म्हणतात. शनि ग्रहा पासून बाहेर पडणारी स्पंदनं स्त्रीयांसाठी घातक असतात, कारण मुर्ती विज्ञाना मध्ये काही मुर्ती विशिष्ट प्रकारची स्पंदने परावर्तीत करत असतात, मुळात स्त्रीयांची शारीरिक ठेवण स्पंदने ग्रहण करू शकते त्याचा परिणाम त्यांच्याच शरिरावर होतो, सावित्री धाम मध्ये पुरुषांना ही प्रवेश नाही,
अगदी साधं उदाहरण, देवीची ओटी स्त्रीया भरतात, कधी पुरुषाला ओटी भरतांना पाहिलंय कां ? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे पुरुषांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां ? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे.
पुरुषाच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही,
सृजनाचा अधिकार स्त्रींयानाच आहे, म्हणून त्या ओटी भरतात. आणि ह्या सृजन शक्तिवरच शनि ग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो.
अगदी साधं उदाहरण, देवीची ओटी स्त्रीया भरतात, कधी पुरुषाला ओटी भरतांना पाहिलंय कां ? नाही नां? मग ह्याचा अर्थ तिथे पुरुषांना कमी प्रतीची वागणुक मिळते कां ? नाही, तसं नाही, ती एक परंपरा आहे व त्या मागे साधं कारण आहे.
पुरुषाच्या पोटी अपत्याचा जन्म होत नाही,
सृजनाचा अधिकार स्त्रींयानाच आहे, म्हणून त्या ओटी भरतात. आणि ह्या सृजन शक्तिवरच शनि ग्रहाच्या स्पंदनाचा प्रभाव पडतो.
जसं गाईचं दुध चांगलच, पण विषमज्वरात ते माणसाला विषाप्रमाणेच असतं. ह्यात ना दुधाचा दोष, ना त्या व्यक्तीचा दोष, तर त्या काळी असलेल्या शारीरिक क्षमतांचा .
कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही, कारण आपले शरीर त्या वेळी तो आहार घ्यायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला तेलकट देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला तेलकट द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?
शनिशिंगणापुर विटंबना संबंधीत हा उठाव अयोग्य आहे.
आपल्या धार्मिक भावना आपणच जपायला हव्यात.
मीडिया आणि सेक्युलर वाल्यांना फक्त हिंन्दु धर्म च दिसतो अन् यापुढेही दिसेल.
तर_आता_उठा_संघटित_व्हा…
कावीळ झाल्यावर आपण तेलकट खात नाही, कारण आपले शरीर त्या वेळी तो आहार घ्यायला अयोग्य असते. आता जर एखादा म्हणाला की मला तेलकट देत नाही हा माझ्यावर अन्याय आहे, अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला आहे. आतां सांगा, मुर्ख कोण? मला तेलकट द्या म्हणणारा की त्याला विरोध करणारा ?
शनिशिंगणापुर विटंबना संबंधीत हा उठाव अयोग्य आहे.
आपल्या धार्मिक भावना आपणच जपायला हव्यात.
मीडिया आणि सेक्युलर वाल्यांना फक्त हिंन्दु धर्म च दिसतो अन् यापुढेही दिसेल.
तर_आता_उठा_संघटित_व्हा…
जयतु हिंदुराष्ट्रम्…!!
No comments:
Post a Comment