महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वजातींना सामावून घेऊन हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. त्या सर्व शूरवीरांचे वर्णन, महाराष्ट्र भूमीचे कौतुक आपल्या लेखणीतून, शब्दांतून अनेक कवी, लेखक, इतिहासकारांनी, प्रतिभावंतांनी करून ठेवले आहे. त्या सर्व प्रतिभावंतांना स्मरून त्यांच्या शब्दसुमनांतून महाराष्ट्र वर्णन पाहूयात...
महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वजातींना सामावून घेऊन हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, क्रांतिसिंह नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. त्या सर्व शूरवीरांचे वर्णन, महाराष्ट्र भूमीचे कौतुक आपल्या लेखणीतून, शब्दांतून अनेक कवी, लेखक, इतिहासकारांनी, प्रतिभावंतांनी करून ठेवले आहे. त्या सर्व प्रतिभावंतांना स्मरून त्यांच्या शब्दसुमनांतून महाराष्ट्र वर्णन पाहूयात...
Subscribe to:
Posts (Atom)