- सुशांत रा. कणसे.
जाणीव कुणाला जाणीव ही नसते , कुणासाठी कुणीतरी झुरते. कळीला त्रास होऊ नये म्हणून , एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते . किती त्रास द्यावा एखाद्याला , यालाही काही प्रमाण असते . आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते ...
No comments:
Post a Comment